माझा "आज" चा भरपूर वेळ "काल" च्या आठवणी जगण्यात आणि "उद्या"चे स्वप्न रंगवण्यात जातो... त्यातही एक मजा असते...वेळ वाया जातोय असे मला कधीच वाटत नाही ... आठवणींची शिदोरी आणि स्वप्नांची साथ खूप महत्वाची असते ..पावलो पावली दुसर्यांच्या जगाशी लढण्यासाठी आणि स्वतःचे जग बांधण्यासाठी ...नवीन रस्ते नव्या वाटा शोधण्यासाठी...त्या वाटेतले अडथळे दूर करण्यासाठी... हवे ते मिळवण्यासाठी... आणि मिळाल्यावर पुन्हा एकदा नवीन स्वप्न पाहून ते पूर्ण करायला झगडण्यासाठी...
आठवणींची शिदोरी आणि स्वप्नांची साथ खूप महत्वाची
ReplyDeleteछान ...