मला आवडतो पाउस ... खरच ... खुप आवडतो ...
पाउस नाव जरी ऐकले तरी मन सैरभैर व्हायला लागते ...
आणि पावसाळा म्हणजे माझ्यासाठी पर्वणीच ...
काय करू आणि काय नाही असे वाटते पाउस पडत असताना ...
हृदयाचे ठोके अगणित वेगाने वाढायला लागतात ...
मनातले विचार मैलो मैल दूर दूर वाहवत जातात ...
का होते, कसे होते मला नाही माहित ...
पण असहाय्य मानसा सारखी काहीच करू नाही शकत ...
नंतर त्या पावसाच्या सरिंकडे एकटक पहात बसण्याचा माझा वेडेपणा ...
सगळे जग त्या क्षणाला थांबावे आणि मी त्या कोसळणाऱ्या थेंबांना नजरेत कैद करत जावे ...
पाउस... बेचैन करणारा ... विचारांचे उधाण आणणारा ...
त्या क्षणाला माझ्या आयुष्यात उलथा पालथ करणारा ...
भुत, वर्त्तमान, भविष्याचा विसर पडणारा ...
स्वप्नांच्या , कल्पनेच्या जगात नेणारा ...
पाउस ...माझे सारे दू:ख पळवून लावणारा ...
मी केलेल्या चूका समजुन घेणारा ...
माझे अश्रु हळूच टिपणारा ...
जगापुढे माझे हसू न होवू देणारा ...
'तू माझी आणि मी तुझा ' हळूच कानात सांगणारा ...
मी आणि माझा पाउस ...
तो असताना मला कोणीच नको असते ...माझे जग ...माझे सर्वस्व म्हणजे तो असतो ....
मी वाट पहाते, धग दाटून येण्याची ...काळोख पसरण्याची ...
वाट पहाटे मी ढगांच्या गड गडाटाची ...विजांच्या कडकडाटाची ...
वाट पहाते मी पावसाचे थेंब थेंब डोळ्यात साठवण्याची ...
सरी वर सरी अंगावर झेलण्याची ....
वाट पहाते मी त्याच्या आवेशात चिंब चिंब भिजण्याची ....
Monday, January 25, 2010
Thursday, January 21, 2010
ती कविता...
ती कविता कधी पूर्णच नाही झाली ....
कारण ,
माझ्या कवी मनाला परत कधी जागच नाही आली ....
आता ते शब्दही थकलेत एका जगी राहून ....
अणि ओळही थकलिये दुसरिची वाट पाहून ....
ओळ अशी होती ...."तू फ़क्त शब्द दे "
ती सुचली तेंव्हा मी खुप सुखावले ....
कविता पूर्ण करण्यासाठी जंग जंग पछाडले ...
पण ठरवून असे शब्द कधी सुचतात का ???
रखरखत्या उन्हात कधी धग फुटतात का ???
अशेच दिवस सरत गेले ....
अणि मी, शब्द भूतकाळात विसरत गेले ....
म्हणून माझ्या कवी मनाला कधी जागच आली नाही ....
आणि ती कविता कधी पूर्णच झाली नाही ...
कारण ,
माझ्या कवी मनाला परत कधी जागच नाही आली ....
आता ते शब्दही थकलेत एका जगी राहून ....
अणि ओळही थकलिये दुसरिची वाट पाहून ....
ओळ अशी होती ...."तू फ़क्त शब्द दे "
ती सुचली तेंव्हा मी खुप सुखावले ....
कविता पूर्ण करण्यासाठी जंग जंग पछाडले ...
पण ठरवून असे शब्द कधी सुचतात का ???
रखरखत्या उन्हात कधी धग फुटतात का ???
अशेच दिवस सरत गेले ....
अणि मी, शब्द भूतकाळात विसरत गेले ....
म्हणून माझ्या कवी मनाला कधी जागच आली नाही ....
आणि ती कविता कधी पूर्णच झाली नाही ...
Tuesday, January 12, 2010
Missing Ambition
Dear All...Ambition mates,
Missing you like anything....
Missing each movie we watched together...
missing the steps on which we used to sit for hours n hours...
missing the manual completion...
missing airtel to airtel 10 paisa calling...
missing our morning walk...
missing "Saputara" trip...Vijay dada s marriage...Pitalkhore chya Lenya...ohh my god
missing everything dear...
really speaking i am missing my life...
hope we will make it again...
Navin Daav pan Kheladu matra Juunech....
we will meet again...
we will laugh again...
we will live our life again...
love you all..
SEE YOU SOON
Subscribe to:
Posts (Atom)