दिवस कसे उडून जातात ना
क्षणात परके होउन
आठवनी मात्र ताज्या रहातात
मनात आपल्याच होउन ...
आपण मारलेल्या गप्पा ,
आपण गायलेली गाणी ,
डूबताना आपणच पहायचो ना सूर्य
रोज कातरवेळी ...
त्या पायऱ्या ज्यांच्यावर बसून आपण भविष्याची स्वप्न रंगवायचो ,
आणि कितीही नाही म्हणले तरी जगाचे भान विसरायचो ...
तेंव्हा नव्हते वाटले कधीच
भविष्य इतके वेगले असेल
सगळे जवळ असुनही
तुझी क्षणोंक्षणी उणीव भासेल ...
त्याच आठवणी मग आधार देतात
आपल्या आपल्या होउन
आणि मी मनाची समजुत घालते ,
पुन्हा काहीतरी आठवून ...
kharach khuup chhhan !
ReplyDeleteKeep it up
mast.khupch mast.It's realistic.keep it up!!
ReplyDeletemanala premachi zuluk lagte.............. hya kavite muley
ReplyDeleteKharach asech manache bhav kavitie utrwat jaaaaaaaaa khupch sunder rekhatli aahe kavita
Keeep up the spirit!!!!!!!!!!!!
Khup mast g..Mala shabdach nahi suchle ki kay lihu tuzya ya itkya chhan creation sathi!
ReplyDeleteAthavle sagle te kshan, onjalit bharun gheta gheta nakalat nistun gelele...!
माझे एक मत आहे, शब्दांची जूळवा-जूळव हे कारण मुळीच नाहीये कोणाचे लिहिलेले आवडण्यासाठी. कारण असते ते अनुभव, जेव्हा ती गोष्ट आपण अनुभवतो; वाचता-वाचता प्रत्येक क्षण डोळ्यासमोरून पळु लागतात. तेव्हा आपण गालात हळूच हसतो, आणि शब्द फुटतो "व्वा!!"
ReplyDeletesimply great....one can go back and jussss recall...tya tinhi sanja chya athavani tya prahari...kitida aalo.... gelo
ReplyDeleteदिवस कसे उडून जातात ना
ReplyDeleteक्षणात परके होउन
आठवनी मात्र ताज्या रहातात
मनात आपल्याच होउन ...
faar chhan